Sunday 23 October 2016

                                                                                    कोंबडी पालन व्यवसायाचे महत्व व संधी 
  
Ò भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशात ७०/ जनता शेती करते.
Òशेतकऱ्याने शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीत बदल करून आधुनिक व त्यानंतरहायटेक पद्धतीने शेती करत आहोत.
Ò    शेतकऱ्याने शेती करत असताना आपण जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळण्याचाव्यवसाय कमी प्रमाणात सुरु केला.
Òव त्यानंतर लोक या व्यवसायाकडे लोक व्यवसाईक दृष्टीकोनातून पाहू लागले.गेल्या१० ते १२ वर्षात कुकुट पालन व्यवसायात झपाट्याने बदल झाला असून आजभारताचा या व्यवसायात चीन,अमेरिका,जपान,रशिया नंतर क्रमांकलागतो.कारण पूर्वी या व्यवसायास शेतीस पूरक जोडधंदा म्हणून असे.परंतु आजपरस्थिती बदललेली आहे.

 
Òजगात भारताचा ५ वा क्रमांक असला तरी अफाट लोकसंख्येमुळे दरडोहीअंड्याचे प्रमाण ३३ आणि चिकन मांस ५२५ gm पडते.वास्तविक शास्रीयदृष्टीने दरडोही १८० अंडी आणि ९ किलो मांस असणे आवश्यक आहे.म्हणूनया देशात विस्ताराची आवश्यकता आहे.
Òदेशाच्या विकासाचा वेग बघता ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत,व दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी  अतिरिक्त आयोडीन व सरोत्तम आहारासाठी कमीपुंजी लागणारा व्यवसाय आहे.म्हणून बरेच लोक या व्यवसायाकडे वळले
Òहा व्यवसाय खूप चांगला असला तरी सद्य परिस्थितीत त्यांना होणारे रोगव त्यावरील उपचाराचा खर्च बराच होत असल्याने फायदा कमी होतचालला आहे.त्यांना होणाऱ्या विषाणूजन्य रोगावर  प्रतिबंधकलसीशिवाय पर्याय नाही.
Ò       म्हणून या व्यवसायाकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पहिले तर तोकरताना त्यातील लहान सहान गोष्टीची पूर्ण माहिती घेतली पाहिजे.हाव्यवसाय करताना साहित्य साधने त्यांचा योग्य वापर ,पक्ष्यांचेसंगोपन व आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
आहेत.

No comments:

Post a Comment